नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या अडचणी, संकटे ही येतच असतात आणि या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करीत असतो. उपाय करीत असतो. तर मित्रांनो आपण ज्या वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकट आले तर आपण आपल्या परिवाराचा तसेच मित्रांचा किंवा नातेवाईकांचा सल्ला घेत असतो. तर मित्रांनो चाणक्य नीतीनुसार अशी काही लोक आहेत त्या लोकांची मदत तुम्ही कुठल्याही मोठ्यात मोठ्या संकटात देखील अजिबात घ्यायची नाही.
कारण हे जे तीन प्रकारचे लोक असतात हे तुमच्या शत्रूपेक्षाही खूपच भयानक लोक असतात. म्हणजेच या लोकांपासून मदत घेणे म्हणजेच आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असते. अशी लोक आपल्याला समोर गोड बोलतात. परंतु ही लोक शत्रूपेक्षा देखील खूपच भयानक असतात.
त्यामुळे अशा तीन लोकांची मदत आपण आपल्या कोणत्याही मोठ्या संकटांमध्ये, अडीअडचणीमध्ये अजिबात घ्यायचे नाही. असे आपल्या चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे. तर अशा अशी कोणत्या प्रकारची लोक आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
यातील पहिली व्यक्ती म्हणजे स्वार्थी लोक. मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला लोकांचे निरीक्षण केले असेल आणि त्यामध्ये तुम्हाला काही लोक अशी स्वार्थ भावनेची नक्की जाणवतील. तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा संकटे आले तर अशा स्वार्थी लोकांची तुम्ही कधीही मदत घेऊ नये.
कारण ही स्वार्थी लोक त्या कामात देखील आपला स्वार्थ हेतू दाखवतात आणि काहीतरी वाईट होईल याच उद्देशाने तुमची ते मदत करतील म्हणजेच आपल्या संकटामध्ये ते मदत करत आहेत असे दाखवतील. परंतु त्याचा वाईट कसा उपयोग होईल असा विचार ही स्वार्थी लोक करीत असतात.
कोणतीही गोष्ट ती अशीच मदत म्हणून ते कधीही करत नाहीत. कोणत्याही गोष्टीत ते आपला स्वार्थ नक्कीच बघतात. त्यामुळे अशा या स्वार्थी लोकांची मदत तुम्ही कधीही तुमच्या संकट काळामध्ये कधीच घ्यायची नाही.
दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजेच ईर्षा करणारे लोक. आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात की, जे आपल्याबरोबर गोड बोलतात. परंतु मित्रांनो ती अगदी मनातून आपला द्वेष मत्सर करीत असतात. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या हावभावातून तुम्हाला नक्की जाणवेल की..
या व्यक्ती आपला द्वेष किंवा मत्सर करतात. तर मित्रांनो तुमच्या या संकटांमध्ये तुम्ही अशा ईर्षा किंवा द्वेष करणाऱ्या लोकांची कधीच मदत घ्यायची नाही. कारण तुमच्याशी ईर्षा करणारे, तुमचा द्वेष करणारी व्यक्ती तुम्हाला जरी त्या संकटांमध्ये मदत करत असेल तरीसुद्धा..
त्यामध्ये तुमचे कसे नुकसान होईल याकडे त्यांचा जास्त कल असतो. त्यामुळे मित्रांनो अशा या ईर्षा करणाऱ्या, द्वेष करणाऱ्या लोकांची मदत तुम्ही अजिबात घ्यायची नाही. तिसरी व्यक्ती म्हणजे रागीट व्यक्ती. मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रकारची अडचण किंवा मोठमोठी संकटे जरी आली तरी तुम्ही अशा या रागीट व्यक्तींची मदत कधीच घ्यायची नाही.
कारण त्याच व्यक्तींचा आपल्या रागावर नियंत्रण नसते. त्यामुळे अशा व्यक्तींची मदत तुम्ही अजिबात घ्यायची नाही किंवा या रागीट व्यक्तीशी तुम्ही मैत्री किंवा शत्रुत्व देखील ठेवायचे नाही. या व्यक्तींना आपला राग नियंत्रित करता येत नाही किंवा कोणती परिस्थिती कशी आहे त्यानुसार ती परिस्थिती कशी हाताळायची याविषयी देखील त्यांना योग्य ती माहिती नसते.
त्यामुळे ते रागाच्या भरात आपला अपमान देखील करू शकतात. त्यामुळे कधीही तुम्ही संकटांमध्ये अशा या रागीट व्यक्तींची मदत अजिबात घ्यायची नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा या तीन व्यक्तींची मदत कधीही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी, संकटे आली तरीही या तीन व्यक्तींची मदत अजिबात घ्यायची नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!