Friday, December 1, 2023
Homeआध्यात्मिकमोठा रविवार घरात सुख, शांती, समृद्धसाठी करा श्री स्वामींची ही एक विशेष...

मोठा रविवार घरात सुख, शांती, समृद्धसाठी करा श्री स्वामींची ही एक विशेष सेवा, फक्त 108 वेळेस बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात.

श्री स्वामी समर्थ हेच नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय. श्री गुरूचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे. श्रीगुरूचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करतांना अंत:करण शुद्ध असावे.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंनी भक्तांना अभयदान दिलं आहे. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.

आपण रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि गणपती बाप्पांची विशेष सेवा करीत आहोत. तर आज सुद्धा आपल्याला एक विशेष सेवेत सहभागी होऊन ही सेवा करायची आहे.

या सेवेत आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपतीची ही शेवटच्या दिवसाची सेवा असणार आहेत. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे. या उपायामध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप फक्त एक वेळेस करायचा आहे. हा मंत्राचा जप तुमच्या घरातील कोणीही करू शकतो, म्हणजे महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होवु शकतो.

फक्त मनोभावाने विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला देवघरासमोर बसायचा आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हात,पाय, तोंड धुवायचे आहेत.

मग त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला आणि स्वामी महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी आरोग्यासाठी त्यानंतर अडचणी समस्या संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
” ओम गणाध्यक्षाय नमः”
” ओम गणाध्यक्षाय नमः”

हा मंत्राचा जो करायचा आहे. हा मंत्र खूप चमत्कारी आणिशक्तिशाली हा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राचा जप फक्त 108 वेळेस करायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही.

फक्त हा उपाय तुम्ही पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने ही केला पाहिजे. हा मंत्र जप करा. तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा आणि स्वामी महाराज पूर्ण करतील. तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख आणि संकट, समस्या गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ महाराज दूर करतील. त्यामुळे तुम्ही ही सेवा, मंत्र जप नक्कीच केला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular