Saturday, December 2, 2023
Homeआध्यात्मिकस्वामी सांगतात केशर आणि पाण्याचा एक थेंब करणार घरातील कलह दूर.. असा...

स्वामी सांगतात केशर आणि पाण्याचा एक थेंब करणार घरातील कलह दूर.. असा करा वापर.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्यातील बरेच जण लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी लक्ष्मी मातेची पूजाअर्चा अगदी मनापासून आपल्या देवघरामध्ये रोज सकाळच्या वेळी करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय देखील आपल्या घरांमध्ये करून बघत असतात.

मित्रांनो आज आपण आपले वास्तु शास्त्रांमधील अशाच एका प्रभावी उपाय बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो हा प्रभावी उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरावर आलेल्या आर्थिक आणि त्याचबरोबर इतर सर्व संकटां पासून आपली सुटका होईल आणि त्याचबरोबर घरामधील धनसंपत्तीत वाढ होईल.

मित्रांनो कोणतीही अडचण असू द्या,कोणतेही संकट असू द्या आणि त्याचबरोबर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करत असताना स्वामी आपल्याला सांगतात की आपल्याला या उपाय म्हणजे केशर या पदार्थाचा उपयोग करायचा आहे.

मित्रांनो केशर हा पदार्थ आपल्याला किराणामालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो तिथून आपल्याला थोडेसे केशर खरेदी करायचे आहे आणि मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार केशर हा पदार्थ घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा आणि माता लक्ष्मीला त्याचबरोबर स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेणारा पदार्थ आहे म्हणूनच आपण या उपायासाठी केशर चा वापर करायचा आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो दुधामध्ये केशर टाकून त्याचे सेवन केल्यामुळे ही आपले मानसिक आजारांपासून संरक्षण होते आणि जर आपली वारंवार चिडचिड होत असेल राग येत असेल तर अशा वेळी आपण केशर चे दुधामध्ये टाकून दररोज रात्री झोपताना सेवन केले पाहिजे यामुळे आपला राग शांत होण्यासही मदत होतो.

आणि मित्रांनो आपल्या घरातील हॉलमध्ये किंवा कुठल्या बसण्याच्या खोलीमध्ये जर आपण कोणत्याही दिवशी सकाळच्या वेळी देव पूजा झाल्यानंतर थोडेसे केशर ठेवले आणि त्यानंतर त्यावर एक थेंब पाणी सोडले तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरामध्ये असणारे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते.

मित्रांनो कोणत्याही दिवशी आपण हा केसाचा उपाय आपल्या घरामध्ये केला आणि थोडीशी केशर आपल्या घरातील मुख्य खोलीमध्ये किंवा हॉल मध्ये ठेवून त्यावर एक थेंब पाणी सोडले आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन स्वामी समर्थांकडे आणि त्याच बरोबर माता लक्ष्मी यांच्या समोर बसून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी.

आणि त्याचबरोबर घरातील गरिबी दूर व्हावी यासाठी त्यांना त्यांच्या कडे प्रार्थना केली तर या छोट्याशा उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर घरामध्ये फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकले तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळे शहरांमध्ये वारंवार वादविवाद होणे आणि त्याच बरोबर घरातील व्यक्ती आजारी पडणे यांसारख्या समस्यांपासून आपली सुटका होते. मित्रांनो घरामध्ये देव पूजा झाल्यानंतर झोप लावणेही गरजेचे आहे कारण घरामध्ये जर सकाळच्या वेळी सुगंधी धूप लावली तर यामुळे घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते

आणि त्याच बरोबर आपल्याला मन शांती सुद्धा मिळत असते म्हणून देवपूजा झाल्यानंतर घरांमध्ये एखादे तरी धूप लावावे. आणि त्याचबरोबर मित्रांनो या घरांमध्ये वारंवार वाढदिवस होत असतील सुख-शांती नांदेल नसेल अशा घरांमध्ये सुद्धा आपण दर महिन्याला सत्यनारायणाची पूजा करू शकतो कारण यामुळे घरामधील सर्व व्यक्ती अगदी आनंदाने आणि सुख समाधानी राहतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular